• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Saturday, September 20, 2025
Dainik Vyagh Rashuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyagh Rashuryam Live News
No Result
View All Result

निवडणूक आयोगाची मोठी कारवाई : देशातील 474 पक्षांची नोंदणी रद्द

महाराष्ट्रातील 44 पक्षांवर गंडांतर

vyaghra shuryam by vyaghra shuryam
September 20, 2025
in जळगाव, ताज्या बातम्या, राष्ट्रीय
0
निवडणूक आयोगाची मोठी कारवाई : देशातील 474 पक्षांची नोंदणी रद्द
बातमी शेअर करा !

नवी दिल्ली – केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. सलग सहा वर्षे कोणत्याही निवडणुकीत भाग न घेतलेल्या 474 नोंदणीकृत पण अमान्यताप्राप्त (RUPPs) पक्षांना यादीतून वगळण्यात आले आहे. यात महाराष्ट्रातील 44 पक्षांचाही समावेश आहे.

गेल्या दीड महिन्यांत आयोगाने एकूण 808 पक्षांवर गंडांतर आणले आहे. 9 ऑगस्ट 2025 रोजी 334 पक्षांना वगळल्यानंतर, 18 सप्टेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यात आणखी 474 पक्षांना हटवण्यात आले.

याशिवाय, वार्षिक लेखा अहवाल व निवडणूक खर्चाचा तपशील न सादर केलेल्या 359 पक्षांना नोटिसा बजावण्याची प्रक्रिया सुरू आहे. हे पक्ष 23 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील आहेत.

या कारवाईत सर्वाधिक 121 पक्ष उत्तर प्रदेशातील आहेत, तर महाराष्ट्रातील 44, दिल्लीतील 40, तामिळनाडूतील 42, मध्य प्रदेशातील 23, पंजाबमधील 21, राजस्थान व हरियाणातील प्रत्येकी 17 पक्षांचा समावेश आहे.

बातमी शेअर करा !
Next Post
सणासुदीत गावाकडे जाणाऱ्यांसाठी गुडन्यूज, रेल्वेकडून चालवण्यात येणाऱ्या अनेक विशेष गाड्या

सणासुदीत गावाकडे जाणाऱ्यांसाठी गुडन्यूज, रेल्वेकडून चालवण्यात येणाऱ्या अनेक विशेष गाड्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

‘लखपती दीदी’ योजना : राज्यातील एक कोटी महिलांना बिनव्याजी 1 लाख कर्ज

‘लखपती दीदी’ योजना : राज्यातील एक कोटी महिलांना बिनव्याजी 1 लाख कर्ज

September 20, 2025
कृषी विज्ञान केंद्र, पाल येथे जागतिक बांबू दिवस साजरा

कृषी विज्ञान केंद्र, पाल येथे जागतिक बांबू दिवस साजरा

September 20, 2025
यावल तालुक्यात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी तरुणाला दोन दिवसांची पोलिस कोठडी

यावल तालुक्यात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी तरुणाला दोन दिवसांची पोलिस कोठडी

September 20, 2025
माणुसकीला काळीमा! चार सख्ख्या बहिणींवर नातलगाकडून वारंवार अत्याचार

माणुसकीला काळीमा! चार सख्ख्या बहिणींवर नातलगाकडून वारंवार अत्याचार

September 20, 2025
Load More
Dainik Vyagh Rashuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News