• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, January 16, 2026
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

ई-बॉण्ड’ क्रांतीमुळे कागदी प्रक्रियेला पूर्णविराम

आयातदार-निर्यातदारांसाठी जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर व्यवस्था

vyaghra shuryam by vyaghra shuryam
October 4, 2025
in खान्देश, जळगाव, ताज्या बातम्या
0
ई-बॉण्ड’ क्रांतीमुळे कागदी प्रक्रियेला पूर्णविराम
बातमी शेअर करा !

मुंबई – महाराष्ट्रातील आयातदार आणि निर्यातदारांसाठी राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आजपासून कागदी बाँडची जुनी पद्धत कायमची इतिहासजमा होत असून, तिच्या जागी अत्याधुनिक ई-बॉण्ड प्रणाली लागू करण्यात आली आहे.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची घोषणा केली. या बदलामुळे व्यापार आणि महसूल प्रक्रियेत डिजिटल क्रांती घडणार असून, व्यवहार अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि गतीमान होणार आहेत.

ई-बॉण्ड प्रणालीमुळे —

  • कस्टम अधिकाऱ्यांना तात्काळ पडताळणी शक्य होईल.

  • फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसेल.

  • बाँड तयार करणे, सादर करणे, बदल करणे अधिक सोपे होईल.

  • आयात-निर्यातदारांना वेगवेगळ्या कागदी बाँडची आवश्यकता राहणार नाही.

या प्रक्रियेत कस्टम अधिकारी आणि ग्राहकांच्या इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरीचा वापर केला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण व्यवहार अधिक विश्वासार्ह होणार आहेत.

ई-बॉण्ड म्हणजे काय?

ई-बॉण्ड ही पूर्णतः डिजिटल प्रणाली आहे जी कस्टम व्यवहारांमध्ये कागदी बाँडची गरज संपवते. एका इलेक्ट्रॉनिक बाँडद्वारे सर्व व्यवहार पूर्ण करता येतात. ही प्रणाली कागदविरहित, जलद आणि पारदर्शक व्यवहार सुनिश्चित करते.

‘कस्टम ई-बॉण्ड’ प्रणालीचा महाराष्ट्रात आजपासून अधिकृत शुभारंभ झाला आहे. राज्य शासनाने या प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तीन प्रमुख संस्थांची मदत घेतली आहे. हा निर्णय ‘Ease of Doing Business’ला मोठी चालना देणार असून व्यापार क्षेत्रात महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.

बातमी शेअर करा !
Next Post
हायकोर्टाचा आदेश : विधानभवन मारहाण तपास थांबवला

हायकोर्टाचा आदेश : विधानभवन मारहाण तपास थांबवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

December 16, 2025
उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

December 16, 2025
आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

December 16, 2025
पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

December 16, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News