• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Friday, January 16, 2026
Dainik Vyaghra Shuryam Live News
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक
No Result
View All Result
Dainik Vyaghra Shuryam Live News
No Result
View All Result

“लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही” — उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

लाभार्थी महिलांना दरमहा ₹1500 मिळत राहणार; शेतकऱ्यांसाठी मोठी मदत योजना सुरूच

vyaghra shuryam by vyaghra shuryam
October 28, 2025
in खान्देश, जळगाव, ताज्या बातम्या, महाराष्ट्र
0
“लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही” — उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास
बातमी शेअर करा !

सातारा – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याच्या चर्चेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्णविराम दिला आहे. “ही योजना कधीच बंद होणार नाही. जोपर्यंत देवाभाऊ, शिंदे साहेब आणि अजित दादा आहेत, तोपर्यंत आमच्या बहिणींना दरमहा 1500 रुपयांचा लाभ मिळतच राहील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते फलटण येथील कार्यक्रमात बोलत होते.

फडणवीस म्हणाले, “आमचं सरकार हे विकासाभिमुख आहे. समाजातील प्रत्येक घटकाचा विकास व्हावा हा आमचा प्रयत्न आहे. राज्यातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना मदत म्हणून आम्ही इतिहासातील सर्वात मोठं — ₹32 हजार कोटींचं पॅकेज दिलं आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.”

ते पुढे म्हणाले, “आमच्या लाडक्या बहिणींना दिवाळीच्या भाऊबीजीसाठी मदत सातत्याने मिळत राहील. कुठल्याही परिस्थितीत या योजना बंद होऊ देणार नाही.”

वीज सवलत आणि उपसा सिंचनाला नवा बळ

फडणवीस यांनी सांगितले की, “शेतकऱ्यांना पाच वर्षांपर्यंत विजेचे बिल भरावे लागणार नाही. आम्ही विजेवर मोठी सवलत दिली आहे आणि तुम्ही आमचं ‘कॉन्ट्रॅक्ट’ रिन्यू केलंत तर आणखी पाच वर्ष ही सवलत सुरू राहील.”

ते म्हणाले, “राज्यातील उपसा सिंचन योजना आता सौरऊर्जेवर चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 2026 च्या डिसेंबरपर्यंत सौरऊर्जाकरण पूर्ण करून शेतकऱ्यांना वर्षभर, दिवसा 12 तास मोफत वीज मिळेल. वीज बिल थकबाकीमुळे अडथळे येणार नाहीत, अशा पद्धतीने या योजनांना बळ देण्याचं काम आम्ही करत आहोत.”

बातमी शेअर करा !
Next Post
सर्वोच्च न्यायालयात नवा अध्याय!

सर्वोच्च न्यायालयात नवा अध्याय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

निमखेडी शिवारात तरुणाचा धारदार शस्त्राने निर्घृण खून; परिसरात खळबळ

December 16, 2025
उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

उसामा उर्दू हायस्कूल व ज्यु कालेज मध्ये रेबीज आणि ॲनिमिया जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

December 16, 2025
आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

आईला शिवीगाळ व मारहाणीचा जाब विचारल्याने युवकावर चाकू हल्ला

December 16, 2025
पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

पाल येथे नामदार नूरखा तडवी उर्दू हायस्कूलमध्ये तीन दिवसीय क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ

December 16, 2025
Load More
Dainik Vyaghra Shuryam Live News

© 2025 Vyaghra Shuryam Live News

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

Follow Us

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • खान्देश
    • जळगाव
    • धुळे
    • नंदुरबार
  • राजकारण
  • संपादकीय
  • क्राईम
  • ई-पेपर
  • MORE
    • व्हिडीओ
    • नोकरी
    • राशी भविष्य
    • शैक्षणिक

© 2025 Vyaghra Shuryam Live News