ताज्या बातम्या

GST 2.0 लागू: विमा, औषधं, दूध व सेवांवर काय बदलले दर? जाणून घ्या १० महत्वाचे मुद्दे

केंद्र सरकारनं केलेले नवे GST दर आजपासून (२२ सप्टेंबर) लागू झाले आहेत. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर हे बदल लागू करत सर्व वस्तू...

Read moreDetails

‘लखपती दीदी’ योजना : राज्यातील एक कोटी महिलांना बिनव्याजी 1 लाख कर्ज

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा’ राज्यस्तरीय शुभारंभ छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील किनगाव (ता. फुलंब्री) येथे मुख्यमंत्री देवेंद्र...

Read moreDetails

कृषी विज्ञान केंद्र, पाल येथे जागतिक बांबू दिवस साजरा

पाल (ता. रावेर)  : येथील कृषी विज्ञान केंद्रात गुरुवारी जागतिक बांबू दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी कृषी विज्ञान...

Read moreDetails

यावल तालुक्यात आक्षेपार्ह पोस्ट प्रकरणी तरुणाला दोन दिवसांची पोलिस कोठडी

यावल - तालुक्यातील परसाडे बुद्रुक येथील साहिल तडवी (वय २२) या तरुणाने सोशल मीडियावर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यामुळे धार्मिक तणाव...

Read moreDetails

माणुसकीला काळीमा! चार सख्ख्या बहिणींवर नातलगाकडून वारंवार अत्याचार

अहिल्यानगर, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील एक धक्कादायक घटना उघड झाली असून, नात्याला काळीमा फासणाऱ्या एका नराधमाने स्वतःच्या दूरच्या नात्यातील चार सख्ख्या...

Read moreDetails

‘या’ राशींवर असणार शनिदेवाची कृपा, संकटातून होईल सुटका

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, आज, २० सप्टेंबर २०२५, हा दिवस विशेष महत्त्वाचा आहे. शनिवार असल्यामुळे हा दिवस शनिदेवाच्या कृपेसाठी समर्पित आहे. आजच्या...

Read moreDetails

महाराष्ट्रात येणार 80,962 कोटींची गुंतवणूक; 90,300 रोजगार होणार निर्मिती

मंबई: मुंबईतील गोरेगाव येथे एआयआयएफए (आयफा) आयोजित स्टील महाकुंभ कार्यक्रमात महाराष्ट्र शासन आणि स्टील व सहाय्यक उद्योगासंबंधित कंपन्यांसमवेत 9 सामंजस्य करार...

Read moreDetails

सणासुदीत गावाकडे जाणाऱ्यांसाठी गुडन्यूज, रेल्वेकडून चालवण्यात येणाऱ्या अनेक विशेष गाड्या

सणासुदीच्या काळात वाढणाऱ्या प्रवासी गर्दीची सोय करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने विविध मार्गांवर विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या...

Read moreDetails

निवडणूक आयोगाची मोठी कारवाई : देशातील 474 पक्षांची नोंदणी रद्द

नवी दिल्ली - केंद्रीय निवडणूक आयोगाने निवडणूक व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. सलग सहा वर्षे कोणत्याही निवडणुकीत भाग...

Read moreDetails

शेतकऱ्यांसाठी दिलासा! ई-पीक पाहणीची अंतिम तारीख वाढली

मुंबई : मुसळधार पावसामुळे आणि सर्व्हर सतत डाऊन होत असल्याने खरीप हंगाम 2025 साठीची ई-पीक पाहणी प्रक्रिया अडखळली होती. पिकं...

Read moreDetails
Page 41 of 46 1 40 41 42 46

ताज्या बातम्या